admin

पित्ताशयातील खडे 1

पित्ताशयातील खडे

पित्ताशयातील खडे म्हणजे ते पित्ताचेच असणार हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. पण हे खडे का होतात? यासाठी आपली (चुकीची) जीवनशैली जबाबदार आहे. यात वेळी-अवेळी जेवणं, शरीराला जे त्रासदायक ते खाणं, पोषक तत्वांचा अभाव अशी अनेक कारणं सांगता येतील. सध्या सर्वांचेच जीवन इतकं गतिमान झालंय की आपण इच्छा असूनही स्वतःची जीवनशैली बदलू शकत नाही. यातच रासायनिक […]

पित्ताशयातील खडे Read More »

मूळव्याध मुळापासून बरी करणारे स्वयंपूर्ण उपचार

मूळव्याध मुळापासून बरी करणारे स्वयंपूर्ण उपचार

मूळव्याध हा एक असा आजार आहे, ज्याचा विचार केला तरी नुसत्या विचाराने अंगावर काटा येतो. कारण प्रत्यक्ष मूळव्याध झाल्यावर होणारा त्रास हा सांगता येत नाही आणि सहनही करता येत नाही. कोंब किंवा रक्तपात ह्या दोन प्रकारात आढळणारी मूळव्याध हा पित्ताचाच एक प्रकोप आहे. शरीरातली उष्णता वाढली, पचन बिघडलं अशा वेगवेगळ्या कारणांनी पित्त खवळतं. ते एक

मूळव्याध मुळापासून बरी करणारे स्वयंपूर्ण उपचार Read More »

जुलाब व बध्दकोष्ठता घालविणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती

जुलाब व बध्दकोष्ठता घालविणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती !

जुलाब हा आजारच असा आहे की, ज्याचं नाव जरी काढलं तरी माणसाच्या अंगातलं त्राण निघून जातं. ह्या जुलाबाचा संबंध आपल्या पचनसंस्थेशी आहे. आपण खालेल्ल्या अन्नाचा लहान आतडयामध्ये अन्नरस तयार होतो आणि न पचलेल्या अन्नाची मोठ्या आतड्यात विष्ठा निर्माण होते. ह्या दोन्ही आतड्यांवर कोणत्याही कारणाने ताण आणला किंवा त्यांची कार्यक्षमता खालावली की मग पचनाशी संबंधित वेगवेगळे

जुलाब व बध्दकोष्ठता घालविणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती ! Read More »

मायग्रेन(अर्धशिशी) घालविण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार पध्दती!

ह्या जगात प्रत्येकाच्या मागे काही ना काही डोकेदुखी असतेच असते. पण जेव्हां शारीरिक पातळीवर खर्‍या अर्थानं डोकं दुखू लागतं तेव्हां अक्षरशः आपलं डोकं उठतं. असह्य डोकेदुखीचा असाच एक प्रकार म्हणजे अर्धशिशी किंवा मायग्रेन. हा त्रास वर्षभरात हळूहळू सुरू होतो आणि नंतर तो महिन्यांवरून आठवड्यांवर केव्हां येऊन पोहचतो हे आपल्याला कळत नाही. ह्यावर आपण औषधं घेतली

मायग्रेन(अर्धशिशी) घालविण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार पध्दती! Read More »

पचनसंस्थेचे सर्व आजार स्वयंपूर्ण उपचारांनी बरे होऊ शकतात.

हृदय जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात. पण ह्याच पोटात जे जातं, त्यातूनच सर्व आजारही उद्भवतात हे आपण लक्षात यायला घ्यावं. पचनसंस्था ही शरीरातली एक महत्वाची संस्था. तोंड, अन्ननलिका, छोटे आतडे, मोठे आतडे आणि गुदद्वार ही या पचनसंस्थेची अंगे. जेव्हां आपण खातो तेव्हां प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा असं आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र सांगतं. या

पचनसंस्थेचे सर्व आजार स्वयंपूर्ण उपचारांनी बरे होऊ शकतात. Read More »

’फेल’ झालेली किडनी देखील स्वयंपूर्ण उपचारांनी कार्यक्षम होऊ शकते.

मुळात आपली किडनी कधी ‘फेल’ होऊच शकत नाही. आपलं मॉडर्न सायन्स जरी असं मानत असलं तरी ते खरं नाही. कारण आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्रात स्पष्ट सांगितलं की, शरीराला जो अवयव नको असतो तो भाग शरीर स्वतःहूनच काढून टाकतं. म्हणजे बघा, मधुमेहींमध्ये जेव्हां पायाला जखम होऊन ती चिघळते आणि रक्त साकळत जातं, तेव्हां शेवटी तो पाय किंवा

’फेल’ झालेली किडनी देखील स्वयंपूर्ण उपचारांनी कार्यक्षम होऊ शकते. Read More »

Adverse effects on the urinary tract can be eliminated by Swayampurna upchar.

Adverse effects on the urinary tract can be eliminated by Swayampurna upchar.

In current Covid situation, the intake of various types of medicines by people has been increasing day by day. With this, intake of anti-biotic can have side effects on other parts of the body. If any of these medications have a negative impact on your urinary tract or if you have urinary incontinence for any

Adverse effects on the urinary tract can be eliminated by Swayampurna upchar. Read More »

तरूण पिढीच्या वंध्यत्वामध्ये ‘गुड न्यूज’ देणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती!

पूर्वीच्या काळी 26-27 वयोगटातल्या बायकांना 2 मुलं झालेली असायची. आता 26-27 वय झाल्यावरच मुलं-मुली लग्नाचा विचार करू लागले आहेत. ‘कालाय तस्मै नमः’ असं म्हणत ह्या तरूण पिढीच्या यशस्वी करिअरकडे पाहायला लागलो तर भविष्यात हीच कपल्स आपल्या स्वतःच्या मुलासाठी आटोकाट प्रयत्न करतानाही दिसतात. आत्ताच्या पिढीमध्ये गर्भधारणेमध्ये येणार्‍या समस्या किंवा वंध्यत्व ह्याचा वयाशी काही संबंध असेल का?

तरूण पिढीच्या वंध्यत्वामध्ये ‘गुड न्यूज’ देणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती! Read More »

Niraamay Swayampurna Upchar will fulfilled the dreams of many couples eager to have a child

Niraamay “Swayampurna Upchar” will fulfilled the dreams of many couples eager to have a child!

Having a baby is a wonderful time for every couple. In our society newly married couples are expected to extend their family as early as possible. Certainly every couple wants to give a birth to a baby not just with intention to extend their bloodline but to give a shape to two humans love, care

Niraamay “Swayampurna Upchar” will fulfilled the dreams of many couples eager to have a child! Read More »

Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!