
विचार बदलल्यास मिळेल यश व आरोग्य
विचार बदलल्यास मिळेल यश व आरोग्य बहुतांश रोग व अपयशाचे मूळ कारण असते अयोग्य विचार. आजच्या वेगवान जगात सर्वात जास्त उणीव भासते अशी गोष्ट म्हणजे
विचार बदलल्यास मिळेल यश व आरोग्य बहुतांश रोग व अपयशाचे मूळ कारण असते अयोग्य विचार. आजच्या वेगवान जगात सर्वात जास्त उणीव भासते अशी गोष्ट म्हणजे
धारणा व ध्यानातून मिळवा संपूर्ण स्वास्थ्य सकाळ स्वास्थ्यम् संघाच्या कोल्हापूरातील परिसंवादात अमृता चांदोरकर यांचे ध्यानातून सकारात्मकता निर्माण करण्यावर मार्गदर्शन सकाळ स्वास्थ्यम् संघातर्फे कोल्हापूर येथे केशवराव
मधुमेहावर गुणकारी – समान मुद्रा ‘सकाळ स्वास्थ्यम् संघा’च्या नाशिक व संभाजीनगर येथील परिसंवादात अमृता चांदोरकर यांची मुद्रा कार्यशाळा ‘सकाळ स्वास्थ्यम् संघा’तर्फे नाशिक येथे दि. १९
२० ऑगस्ट २०२३ ,वेळ : सायंकाळी ५ ते ७ स्थळ : संत एकनाथ राममंदिर, उस्मानपुरा, छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र ४३१००३.
१९ ऑगस्ट २०२३, वेळ : सायंकाळी ६ ते ८ स्थळ : रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोडजवळ, आयएमआरटी कॉलेज, नाशिक, महाराष्ट्र ४२२००२
Patanjali Yog Sutras & psychological wellbeing मानसिक स्वास्थ्य व पातंजल योगसूत्रे कालातीत अशा प्राचीन भारतीय ज्ञानाचे आरोग्यरक्षण व सर्वांगीण प्रगतीतील महत्त्व अलीकडच्या काळात पुन्हा एकदा
योग व प्राचीन ज्ञानाचे आरोग्यरक्षणातील महत्त्व योग व प्राचीन ज्ञानाचे आरोग्यरक्षणातील महत्त्व कालातीत अशा प्राचीन भारतीय ज्ञानाचे आरोग्यरक्षण व सर्वांगीण प्रगतीतील महत्त्व अलीकडच्या काळात पुन्हा
पूर्वी सहजपणे संतती होत असे. पण कालांतराने यामध्ये ‘हम दो-हमारे दो’ असं होत होत आता ‘एकच पुरे’ हा ट्रेंड आलेला आहे. बरं, हे एक मूल
जीवनातील रस संपला असेल तर हे करा… सध्याच्या काळात कोरोनामुळे सगळं जग संकटात सापडले आहे. आर्थिक गणित कोलमडले आहे. भविष्याची चिंता सतावत आहे. दैनंदिन जीवन
म्हणजे स्वतःचे नाव, पत्ता, फोन नम्बर विसरेपर्यंत ठीक होतं, पण प्रभाकरपंतांनी जेव्हा, “आपण कोण?” असा प्रश्न विचारला, तेव्हा मात्र सुशीलाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. असे काही
हृदयरोग, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग या बरोबर संधिवात हा आजारही जीर्ण आजारांमध्ये मोडतो. असह्य वेदना आणि अपंगत्व यामुळे तो रूग्णाला जर्जर करतो. संधी म्हणजे सांधा. सांध्याचे मुख्य कार्य म्हणजे हालचाल. आणि वात म्हणजे
शुद्ध ऊर्जेचे मूर्त स्वरूप म्हणजे शक्ती. शक्ती म्हणजे स्त्री. कोणतीही निर्मीती आदीशक्तीच्या गर्भातूनच होत असते. शक्तीपासून संपूर्ण चराचराला प्रेरणा आणि क्षमता प्रदान केली जाते. शक्तीबरोबर
महिष शब्दाचा अर्थ आहे विद्वान. विद्वत्तेतून अहंकार जन्माला येतो आणि महिषाचा महिषासुर होतो. असुषु रमन्ते इति असुरः। म्हणजेच जो केवळ जीवनाचा उपभोग घेण्यात व वस्तूचा
बहुतांशी रोगाचे मूळ कारण मनातील अयोग्य विचार हेच असते. जोपर्यंत मन:शुद्धी होत नाही, तोपर्यंत शरीराला जडलेला आजार समूळ नष्ट होत नाही. मन व शरीर परस्पर
कार्यालयीन कामकाजात असो किंवा घरगुती जीवनात; आज प्रत्येकालाच ताणतणावाचा सामना करावा लागतो आहे. आणि हे करत असताना मनुष्यप्राणी आपल्या मनावरचा ताबा हळूहळू गमवू लागला आहे.
आजार तेव्हाच निर्माण होतो, जेव्हा आपण निसर्गाच्या विपरीत वागतो. निसर्ग निर्माण होतो पाच तत्त्वांपासून. शून्य ऊर्जा, पवन ऊर्जा, सूर्य ऊर्जा, आप ऊर्जा, भू ऊर्जा. संपूर्ण
वाळलेली पानं गळून जातात आणि झाडाला नवीन पालवी फुटते. तसं सरलेल्या 2020 च्या सगळ्या दाहक आठवणी गळून जाऊ देत आणि सुरू झालेल्या 2021 मध्ये नवतेजाची
आपण प्रत्येकजण आजारी पडतो तेव्हा काय करतो? डॉक्टरकडे जातो, गोळ्या घेतो आणि अनेकदा बरेही होतो. पण मुळात प्रश्न हा आहे की, आपण आजारी का पडतो?
आपल्या शरीराला कोण बरं करतं? औषधं? ऑपरेशन? की शरीर स्वतः? या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हांला पुढे मिळणारच आहे. पण त्याआधी आपण शरीराची रचना पाहूयात. आपलं
आपल्या शरीराला कोण बरं करतं, हे आपण मागच्या लेखात पाहिलं. पण आपलं शरीर आजारी कसं पडतं? हे तुम्हांला माहिती आहे का? याबद्दल तुम्हांला मी पुढे
औषधं न घेताही कोणतेही दुखणे तुमची पाठ कायमची सोडू शकते. त्यासाठी जेव्हा काही दुखतं तेव्हां ‘माझं काय चुकलं?’ हा प्रश्न आपण सर्वात आधी स्वतःला विचारायला
सामान्यत: मानवी पेशींची झीज झाली, कार्य संपले की त्या मरतात. मरताना नवीन पेशी निर्माण करतात आणि स्वतःचे सर्व ज्ञान त्यांना प्रदान करतात. काही विकृतीमुळे (जसे
‘मोडेन पण वाकणार नाही’ अशी प्रवृत्ती बहुतांशी लोकांमध्ये असते. हा जसा मनाचा ताठपणा असतो तसाच शरीरामध्ये पाठीचा कणा असतो. जो आपल्या शरीराचा मुख्य आधार असतो
माणूस हा सवयीने घडत असतो. सवयीचे रूपांतर पुढे संस्कारांमध्ये होते. संस्कारांचा चांगला-वाईट परिणाम त्या माणसावर होत असतो. अशाच चुकीच्या सवयींमुळे माणसाचे शरीर आजारी पडत असते.
‘मान’ हा शरीरातील महत्वाचा अवयव आहे. एकवेळ समाजातला ‘मान’ कमी झाला तरी चालू शकते पण ताठ मानेनं जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आता काही वेळा मान
‘युती’ ही केवळ राजकारणातच नसते तर आपल्या शरीरातही अनेक युत्या झालेल्या आहेत. किंबहुना ‘युती’ किंवा ‘संधी’ आहे म्हणून आपलं शरीर टिकून आहे. अर्थात त्यासाठी प्रत्येक
आई कुठे काय करते? हा प्रश्न अगदी योग्य आहे. पण तो केवळ तिच्या तब्येतीबाबतीतच. कारण आई किंवा घरातली स्त्री इतकी कामे करते की, ती ‘अष्टभुजा’
पूर्वी सहजपणे संतती होत असे. पण कालांतराने यामध्ये ‘हम दो-हमारे दो’ असं होत होत आता ‘एकच पुरे’ हा ट्रेंड आलेला आहे. बरं, हे एक मूल
आपल्याकडच्या महिलांना परमेश्वराने अफाट शक्ती दिलेली आहे असे आपण कौतुकानं म्हणतो. पण खरंच, महिला किती काम करतात आणि त्याहीपेक्षा किती त्रास सहन करतात हे सर्वसामान्य
प्रत्येक स्त्रीला महिन्यातले ‘ते 4 दिवस’ जरा त्रासदायकच ठरतात. पण असं काय घडतं त्या 4 दिवसात, ज्यामुळे आपल्याला त्रास होतो? तर ह्याचं सोप्या भाषेतलं उत्तर
मुळात आपली किडनी कधी ‘फेल’ होऊच शकत नाही. आपलं मॉडर्न सायन्स जरी असं मानत असलं तरी ते खरं नाही. कारण आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्रात स्पष्ट सांगितलं