
आई होण्यातले अडथळे दूर करणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती!
पूर्वी सहजपणे संतती होत असे. पण कालांतराने यामध्ये ‘हम दो-हमारे दो’ असं होत होत आता ‘एकच पुरे’ हा ट्रेंड आलेला आहे. बरं, हे एक मूल
“निरामय” म्हणजे सर्वांगीण आरोग्य. W.H.O नुसार आरोग्य ही संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची अवस्था आहे. सर्वांगीण आरोग्यासाठी संपूर्ण शारीरिक आरोग्य, संपूर्ण मानसिक आरोग्य आणि विचारधारेतील उत्कृष्टता आवश्यक असते. प्राचीन परंपरेनुसार समग्र आरोग्य हा जीवनाचा मार्ग आहे. निरामय वेलनेसचा जन्म सर्वांना असे सर्वांगीण आरोग्य देण्यासाठी झाला आहे.
निरामय वेलनेस सेंटरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
‘निरामय वेलनेस सेंटर’ला आज सकाळ समूहातर्फे “ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र” हा किताब देऊन गौरवण्यात आले. निरामयचे संचालक डॉ. योगेश व डॉ. अमृता चांदोरकर यांना हा पुरस्कार महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात सकाळ समुहाचे अध्यक्ष मा. श्री. प्रतापराव पवार तसेच देशाचे माजी कृषीमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. शरदचंद्रजी पवार, मा. श्री. सुशीलकुमारजी शिंदे, मा. श्री. पृथ्वीराजजी चव्हाण, मा. श्री. नारायणजी राणे हे उपस्थित होते. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये बहुमूल्य योगदान दिलेल्या १५० पेक्षा जास्त वर्षे कार्यरत असलेल्या दिग्गज संस्थांच्या बरोबरीने हा सन्मान निरामय वेलनेस सेंटरला मिळाला याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.
आरोग्य संपदा सन्मान
निरामय वेलनेस सेंटरचे संस्थापक व संचालक डॉ.योगेश चांदोरकर व डॉ.अमृता चांदोरकर यांचा माननीय आरोग्य मंत्री श्री.राजेशजी टोपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी निरामय यांचा गौरव करण्यात आला आहे
Niraamay Wellness Center
“निरामय” म्हणजे सर्वांगीण आरोग्य. W.H.O नुसार आरोग्य ही संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची अवस्था आहे. सर्वांगीण आरोग्यासाठी संपूर्ण शारीरिक आरोग्य, संपूर्ण मानसिक आरोग्य आणि विचारधारेतील उत्कृष्टता आवश्यक असते. प्राचीन परंपरेनुसार समग्र आरोग्य हा जीवनाचा मार्ग आहे. निरामय वेलनेसचा जन्म सर्वांना असे सर्वांगीण आरोग्य देण्यासाठी झाला आहे.
निरामय वेलनेस सेंटरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
‘निरामय वेलनेस सेंटर’ला आज सकाळ समूहातर्फे “ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र” हा किताब देऊन गौरवण्यात आले. निरामयचे संचालक डॉ. योगेश व डॉ. अमृता चांदोरकर यांना हा पुरस्कार महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात सकाळ समुहाचे अध्यक्ष मा. श्री. प्रतापराव पवार तसेच देशाचे माजी कृषीमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. शरदचंद्रजी पवार, मा. श्री. सुशीलकुमारजी शिंदे, मा. श्री. पृथ्वीराजजी चव्हाण, मा. श्री. नारायणजी राणे हे उपस्थित होते. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये बहुमूल्य योगदान दिलेल्या १५० पेक्षा जास्त वर्षे कार्यरत असलेल्या दिग्गज संस्थांच्या बरोबरीने हा सन्मान निरामय वेलनेस सेंटरला मिळाला याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.
आरोग्य संपदा सन्मान
निरामय वेलनेस सेंटरचे संस्थापक व संचालक डॉ.योगेश चांदोरकर व डॉ.अमृता चांदोरकर यांचा माननीय आरोग्य मंत्री श्री.राजेशजी टोपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी निरामय यांचा गौरव करण्यात आला आहे
व्यक्ती व समाजाच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक असणारे शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी निरामय वेलनेस सेंटर गेले एक तप अखंडपणे कार्यरत आहे. समाजातील एक घटक भावनिकदृष्ट्या सुद्धा सुदृढ होणे गरजेचे आहे. निरामय वेलनेसची यंदाची दिवाळी ही समाजाकडून दुर्लक्षित व कौटुंबिक प्रेमापासून वंचित अशा मुलांसोबत साजरी करण्यामागे हाच हेतू होता. निरामयच्या दीपोत्सवात ४ ते १४ वयोगटातील अनाथ, वंचित व दिव्यांग बाळगोपाळांना आनंदाचे क्षण अनुभवता आले. पुण्यातील विविध संस्थांमधील एकुण २७५ मुले-मुली या सोहळ्याला उपस्थित होते. सर्व मुलांना दिवाळी फराळ व कपडे वाटप करण्यात आले. या सोहळ्याच्या औचित्याने कै. श्री. प्रणित कुलकर्णी यांच्या संकल्पनेतील भारतीय पंचांग, तिथी व मास यांवर आधारित समय निरामय ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली.
सहभाग – श्रीमती. रेणूताई गावस्कर
सामजिक कार्यकर्त्या, लेखिका
आपणा सर्वांच्या साथीने निरामयच्या ऊर्जा प्रवासाला 11 फेब्रुवारी रोजी एक तप पूर्ण होते आहे. आपण दिलेले उदंड प्रेम आणि दाखविलेल्या विश्वासामुळेच हा प्रवास आज या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या आनंदाच्या क्षणी आनंदाचाच उत्सव करण्याचे आम्ही योजले आहे. जगभर पसरलेल्या आपल्या ‘निरामय परिवाराने’ एकत्र येऊन या सोहळ्याचा आनंद घ्यावा, यासाठी YouTube, Facebook, Instagram या social media platform वरून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
पूर्वी सहजपणे संतती होत असे. पण कालांतराने यामध्ये ‘हम दो-हमारे दो’ असं होत होत आता ‘एकच पुरे’ हा ट्रेंड आलेला आहे. बरं, हे एक मूल
जीवनातील रस संपला असेल तर हे करा… सध्याच्या काळात कोरोनामुळे सगळं जग संकटात सापडले आहे. आर्थिक गणित कोलमडले आहे. भविष्याची चिंता सतावत आहे. दैनंदिन जीवन
म्हणजे स्वतःचे नाव, पत्ता, फोन नम्बर विसरेपर्यंत ठीक होतं, पण प्रभाकरपंतांनी जेव्हा, “आपण कोण?” असा प्रश्न विचारला, तेव्हा मात्र सुशीलाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. असे काही